पंडुराजाला पाच पुत्र होते. धर्मराज, भीम, अर्जुन, नकूल, सहदेव अशी त्यांची नावे. त्यांना पाच पांडव नावाने ओळखले जाते. ते वनवासाला निघाले होते. वनात भटकत असताना
आपल्याला तेहातिस कोटी देवांचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपण खूप श्रीमंत आहोत असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार कुळदेवतेला किंवा इतर देवांना मानतात, त्यांची सेवा करतात.
भारत देशातील उत्तरप्रदेश जिल्ह्यामधील मथुरा नगरी सर्वपरिचित आहे, ती श्रीकृष्णाचे जन्मस्थान म्हणून. मथुरेपासून पंधरा कि.मी अंतरावर वृन्दावन आहे जेथे नंंद,यशोदेच्या छायाछत्राखाली श्रीकृष्णाचे बालपण गेले…
jyotiba information in marathi:
अनेक शहरांची विशिष्ठ अशी वेगळी ओळख असते. मग ती ओळख काही खाण्याच्या पदार्थांमुळे असेल,किंवा काही कपड्यांमुळे असेल किंवा मग अजून कशामुळे. पण त्या गोष्टीचे नाव समोर…
आपला भारत देश हजारो मंदिरांनी भरलेला आहे. कारण आपल्या भारत देशाला हजारो वर्षांची प्राचीन परंपरा लाभलेली आहे. या हजारो मंदिरात कोट्यवधी भाविक श्रद्धापूर्वक येत असतात. यातील काही मंदिरे ही प्राचीन…
आपल्या देशात अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक धर्माची, जातीची मंदिरे प्राचीन काळापासून बांधलेली आहेत आणि त्यांचे पावित्र्य जपलेले आहे. यातील काही मंदिरे ही खूप जुनी म्हणजे प्राचीन काळात बांधली गेली आहेत…
कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफझलपुर तालुका असलेले गाणगापूर हे गाव श्री नृसिंहसरस्वती यांच्या जागृत दत्त मंदिरासाठी प्रसिध्द आहे. येथे श्री नृसिंहसरस्वती यांचे जागृत देवस्थान असून हजारो वर्षांपासून श्री नृसिंहसरस्वती महाराज गुप्त…
आपण सगळेच माणसं आहोत. आणि माणूस म्हटलं की चुका तर होणारच. म्हणूनच म्हणतात ना “माणूस मात्र भुलाना पात्र”. म्हणजेच माणूस चुकीला पात्र आहे. या चुका आपल्या सगळ्यांकडूनच होत असतात. कधी…
आपल्या महाराष्ट्राला अनेक पवित्र आणि निसर्गाने नटलेल्या तीर्थक्षेत्रांची देणगी लाभलेली आहे. आपण नेहमी कुठे ना कुठे फिरायला जातो. रोजच्या धावपळीतून बदल हवा म्हणून, मोकळी हवा मिळावी म्हणून किंवा मनःशांती मिळावी…