छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अनेक गड आणि किल्ले काबीज केले. त्यांचा राजकीय कारणांसाठी खूप उपयोग झाला. हे किल्ले म्हणजे आपल्या देशाची ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेली संपत्ती
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेबरोबरच खूप महत्त्वाची आणि आपल्या देशाला कायम स्वरुपी उपयोगी पडतील अशी अनेक कार्ये केली आहेत. ते केवळ जनतेचे राजे नव्हते तर खऱ्या अर्थाने जनतेच्या रक्षणासाठी…
Shivneri Fort Information in Marathi: १९ फेब्रुवारी १६३० हा दिवस आपल्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहला गेला आहे,याचे कारण तर सगळ्यांनाच माहीत आहे,याच दिवशी मराठा साम्राज्याचा महान राजा श्री छत्रपती शिवाजी…