पंडुराजाला पाच पुत्र होते. धर्मराज, भीम, अर्जुन, नकूल, सहदेव अशी त्यांची नावे. त्यांना पाच पांडव नावाने ओळखले जाते. ते वनवासाला निघाले होते. वनात भटकत असताना
आपल्याला तेहातिस कोटी देवांचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपण खूप श्रीमंत आहोत असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार कुळदेवतेला किंवा इतर देवांना मानतात, त्यांची सेवा करतात.
भारत देशातील उत्तरप्रदेश जिल्ह्यामधील मथुरा नगरी सर्वपरिचित आहे, ती श्रीकृष्णाचे जन्मस्थान म्हणून. मथुरेपासून पंधरा कि.मी अंतरावर वृन्दावन आहे जेथे नंंद,यशोदेच्या छायाछत्राखाली श्रीकृष्णाचे बालपण गेले…
मी देखील हाच उद्देश घेऊन काही वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना मित्र मैत्रिणींचा ग्रुप केला आणि कॉलेजपासून काही तासांच्या अंतरावर असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर ट्रेक करायचा प्लॅन केला.
jyotiba information in marathi:
अनेक शहरांची विशिष्ठ अशी वेगळी ओळख असते. मग ती ओळख काही खाण्याच्या पदार्थांमुळे असेल,किंवा काही कपड्यांमुळे असेल किंवा मग अजून कशामुळे. पण त्या गोष्टीचे नाव समोर…
मित्रानो पावसाळा सुरू होत आहे. नुकतीच उन्हाळ्याची काहीली सहन करून आकाशातून पडणाऱ्या टपोऱ्या थेंबाची आतुरतेने सगळेच वाट पहात आहेत. काही ठिकाणी तर पाऊस पडायला सुरुवात पण झाली आहे तर काही…
आपला भारत देश हजारो मंदिरांनी भरलेला आहे. कारण आपल्या भारत देशाला हजारो वर्षांची प्राचीन परंपरा लाभलेली आहे. या हजारो मंदिरात कोट्यवधी भाविक श्रद्धापूर्वक येत असतात. यातील काही मंदिरे ही प्राचीन…
आपल्या देशात अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक धर्माची, जातीची मंदिरे प्राचीन काळापासून बांधलेली आहेत आणि त्यांचे पावित्र्य जपलेले आहे. यातील काही मंदिरे ही खूप जुनी म्हणजे प्राचीन काळात बांधली गेली आहेत…
कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफझलपुर तालुका असलेले गाणगापूर हे गाव श्री नृसिंहसरस्वती यांच्या जागृत दत्त मंदिरासाठी प्रसिध्द आहे. येथे श्री नृसिंहसरस्वती यांचे जागृत देवस्थान असून हजारो वर्षांपासून श्री नृसिंहसरस्वती महाराज गुप्त…