नृसिंह सरस्वतींचे कार्य आणि अवतार समाप्ती हि गुरुचरित्रातील अध्यायामध्ये नमूद केलेली आहे . यापुढे लोकांच्या उद्धारासाठी त्यांना या दुस्तर अशा संसारामध्ये तारण्यासाठी स्वामी समर्थाना मानवरूपी अवतार धारण करावा लागला
तुमचे चरित्र एका महासागराप्रमाणे विस्तीर्ण आहे , चरित्र एवढे विस्तीर्ण आहे कि आम्हास महासागराचा काठ सुद्धा दिसत नाहीय आपले चरित्र समजून घेण्यासाठी मला येथे मासा व्हावं लागलं आहे
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) ही मनुष्यबळ विकास मंत्रालयाची केंद्र पुरस्कृत योजना (CSS) आहे. या योजनेंतर्गत उत्कृष्टतेचे व्यापक उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्देशाने राज्य उच्च शिक्षण विभाग आणि शैक्षणिक संस्थांना धोरणात्मक…
तुळशीतील द्रव्यांनी व रसायनांनी बनविला जातो. दुसरा भीमसेनी कापूर जो नैसर्गिकरित्या सिन्यामोमम केम्फोरा या सदापर्णी झाडापासून विशिष्ट प्रक्रियेने बनवतात.
वपु या दोन शब्दांनी सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे वपु म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे. वपु या नावातच खूप आपलेपणा आहे. वपु म्हटले की, पार्टनर, ही वाट एकटीची अशी त्यांची जगभर प्रसिद्ध…
sabja seeds benefits : मित्रांनो ऋतू बदलतात, त्यामुळे वातावरणात बदल होतात आणि पर्यायाने त्याचे परिणाम शरीरावर ही दिसून येतात. हिवाळा सुरू होताच वातावरणात गारवा निर्माण होतो आणि उष्ण म्हणजेच शरीराला…
स्त्रियांच्या आयुष्यात ३ मोठ्या प्रक्रिया घडतात ज्या त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलासाठी कारण असतात.. सगळ्यात पहिली
१. मासिक पाळी चालू होणे.. : ह्यामधून स्त्रीत्वाची चाहूल लागते.. शारीरिक बदल होतातच.. पण…