प्रत्येकाच्या घराला उंबरठा किंवा उंबरा असतोच. आजकाल फ्लॅट सिस्टीममुळे अनेक घरांना उंबरा नसतो पण ज्यांना उंबऱ्याचे महत्व माहीत आहे असे लोक आवर्जून उंबरा बसवून घेतात.
पंडुराजाला पाच पुत्र होते. धर्मराज, भीम, अर्जुन, नकूल, सहदेव अशी त्यांची नावे. त्यांना पाच पांडव नावाने ओळखले जाते. ते वनवासाला निघाले होते. वनात भटकत असताना
ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च देवतेच्या त्रिमूर्तीमध्ये विष्णूला “संरक्षक” म्हणून ओळखले जाते. वैष्णव परंपरेत, भगवान विष्णू हे विश्वाची निर्मिती, संरक्षण आणि परिवर्तन करण्यामध्ये सर्वोच्च स्थानी आहेत.
दुर्गा सप्तशती हे स्तोत्र म्हणजे देवीचे स्तवन, म्हणजेच तिची स्तुती होय. हे स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्या व्यक्तीभोवती ‘सूक्ष्म स्तरावरील देवतेचे संरक्षक-कवच’ निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते.