लहानपणापासून वाचनाची आवड होती. मग वाचता वाचता लिहायलाही लागले. पण स्वतःच लिखाण लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हा प्रश्न पडला होता. मग कळालं कि माझी शालेय मैत्रीण सारिका ने रीतभातमराठीचं व्यासपीठ सुरु केलं. आणि मग काय तिच्या माध्यमातून माझं लिखाण लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मला मिळाली.
दिवस जातील तशी बदललेली शिक्षण पद्दती आणि बदलेले मुलांचे वेळापत्रक हे सगळंच आधुनिकतेकडे वाटचाल करताना दिसत आहे, पण कुठेतरी असा विचार मनात येऊन गेला या कोरोनाच्या नावाखाली सगळ्यात मोडकळीस आलेली…
खरंतर आजचा विषय थोडा गंमतीचा आणि थोडा विचार करायला लावणारा आहे. माझ्या लेखनाला तुम्ही वाचक खूप छान प्रतिसाद देत आहात त्यासाठी आभार!!!! generation बदलत चाललीय आणि त्यानुसार प्रत्येक नातं बदलताना…
शिवजयंती नुकतीच साजरी झाली. त्याविषयी काही लिहावंसं वाटतंय. खरंच शिवजयंतीच्या दिवशी तरुणांचा उत्साह हा प्रचंड होता, यांच्यामधली ऊर्जा धडपड याचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. शिवजयंतीच्या दिवशी सगळा रस्ता भगवा…
बाई पण म्हटलं कि न्हाणं आलंच... स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा घटक.... ज्या स्त्रीला महिना झाला कि न्हाणं येत. त्याच स्त्रीला समाज लायक समजतो. त्यावर थोडं लिहावंसं वाटलं.. इयत्ता ७ वी…