नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.
माईसाहेब भोसले म्हणजे अहमदनगर मधील एक धारदास्त व्यक्तिमत्व. जेवढा त्यांचा तोरा तेवढ्याच त्या कडक स्वभावाच्या होत्या. त्यांच्यासमोर बोलायची कुणाची हिम्मत नाही होयची. २ मुले आणि हे दोघे असं चौकोनी कुटुंब.…
"आरं ए नाम्या....बास कर कि..किती राबशील रं शेतात?" सखाराम आपला घाम टिपत नाम्यापाशी आला.
नाम्या एका गरीब शेतकऱ्याचा पोरगा. पिढ्यानपिढ्या शेतीत राबणारी माणसं ज्या घरात गरिबीने कधीच पिच्छा सोडला नाही.…
रोशनी आराध्य सोबत व त्याच्या आई सोबत मनसोक्त गप्पा मारून जेवण करून निघाले, त्यावेळेस आराध्यची आई म्हणाली की " तिला तु नेउन सोड तिला एकटीला जाऊ देऊ नको. "
रात्री उशीर…