शुभांगी दुपारीच गावाला पोहचली . सासुबाईंची तब्येत खरंच खालावली होती .अन्न पाणी जात नव्हते.
गावात प्रमोद चा धाकटा भाऊ राजू त्याची बायको राधा व आई-बाबा असे राहत होते.
मुलांच्या परीक्षा होऊन चार दिवस झाले तरी सुषमा अजून रिझर्वेशनचे काहीच बोलली नाही
प्रवीणला आश्चर्यच वाटले, शेवटी त्यांनी विचारले” का ग यंदा आई कडे जाण्याचा विचार दिसत नाही?
“पहाते रे–“
संगीताने हॉल मधले जुने पडदे काढून त्या जागी नवीन पडदे लावले. सोफा दिवान कव्हर ही नवीन चढवले.
एकदा पूर्ण ड्राईंगरूम वर नजर फिरवली .सगळं नीट, स्वच्छ फर्निचर., खूप छान…
सुधाकरराव एकटेच राहत असत. तब्येत जरा नरम गरम असायची, त्यामुळे त्यांना मृत्युपत्र तयार करायचे होते. सुधाकरराव बडी असामी होती, बरीच संपत्ती जमा केली होती. त्याची रितसर वाटणी करायची होती.
बुटिक लाॅक करून प्राची ने कार स्टार्ट करायच्या आधी सिद्धार्थ, तिच्या नवऱ्याला फोन केला
“ऐक न, मी निघाले च आहे फ्रीज मधला भाजी चा डोंगा बाहेर काढून ठेव न प्लीज”…
दार उघडून शुभ्रा ने सरळ बाथरूम गाठली. इतक्या वेळ रोकून ठेवलेली मळमळ उलटी वाटे बाहेर पडली.
चूळ भरून ती कशीबशी बाहेर आली व सोफ्यावर येऊन आडवी झाली. पाच दहा मिनिटे…
असेच दिवस होते ते, गणपती विसर्जन झाले दुसरे दिवशी पौर्णिमा होती.
मंदा कुमुद बरोबर सुलू शाळेच्या वाटेवर असलेल्या बुचाची लांब दांडी ची फुले घेऊन दुपारी घरी आली.
सौ.प्रतिभा परांजपे
दोन दिवस पावसाची संततधार लागली होती. आज मात्र सकाळ झाली तीच, छान सूर्यदर्शनाने. हवेमध्ये किंचित गारवा आला होता. गौरी ,"अथर्वला रात्री झोपताना टोपड घालून घे बाई हवा पहा…
आज फ्रेंडशिप डे होता. सकाळपासून व्हाट्सअप वर फेसबुक वर फ्रेंडशिप डे चे मेसेज येत होते पण ज्या माझ्या सखीचा दरवर्षी न चुकता सकाळी सकाळी फोन यायचा त्याची मी वाट पाहत…