सार्थक नि त्याची पत्नी,देवकी साडेनऊच्या सुमारास घरी आले. पाटील सर करंज्या तळत होते. थोड्याच वेळात घाटपांडे सपत्नीक आले. बऱ्याच दिवसांनी आईबाबा आपल्याकडे आलेले बघून देवकीचा शीण कुठच्याकुठे निघून गेला.
तुळशीतील द्रव्यांनी व रसायनांनी बनविला जातो. दुसरा भीमसेनी कापूर जो नैसर्गिकरित्या सिन्यामोमम केम्फोरा या सदापर्णी झाडापासून विशिष्ट प्रक्रियेने बनवतात.
दुर्गाबाई पोस्टात एजंटचं(अभिकर्ता) काम करीत. संध्याकाळी कलेक्शनसाठी फिरत. त्यांच्या लाघवी, बोलघेवड्या स्वभावामुळे व प्रामाणिकपणामुळे खात्रीशीर गुंतवणुकीसाठी लोकं त्यांचा सल्ला मागत, त्यांना आपल्या अडीअडचणी, मिळकत सारं काही सांगत. दुर्गाबाई त्यांना अचूक…
रात्री सुधाकरने सुनंदाला जवळ घेतली. वय झालं तरी त्याचा आवेग काही कमी झाला नव्हता. सुनंदाही न चिडता त्याला सर्व काही करू द्यायची, पण मनाने ती तिथे नसायचीच.
काशीबायला बऱ्याच दिवसांनी फोन आला होता. समोरच्या पाटलांच्या वाड्यात तेंव्हा फोन होता. काशीबाय तुझा फोन आलाय ममयवरनं अशी हाळी गणप्याने, पाटलाच्या गड्याने दिली.
प्राथमिक शाळेत ती शिक्षिका होती. शाळेतलं बाई हे नाव घरीसुद्धा प्रत्येकाच्या ओठी झालं, अगदी तिच्या माहेरी नि सासरीदेखील. सासूबाईही ‘बाई’ अशीच साद घालायच्या. बाईचा नवरोबा, श्रीनिवास मात्र तिला प्रिया म्हणायचा…
बेंबट्या जन्मायच्या अगोदर चार दिवस गोदाक्काला बारीक बारीक कळा येत होत्या. डॉक्टरच्या दवाखान्यात झाल्या सिझर करून बेंबट्याला वर काढलं असत पण गोदाक्काचं बाळंतपण घरीच झालं.
ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च देवतेच्या त्रिमूर्तीमध्ये विष्णूला “संरक्षक” म्हणून ओळखले जाते. वैष्णव परंपरेत, भगवान विष्णू हे विश्वाची निर्मिती, संरक्षण आणि परिवर्तन करण्यामध्ये सर्वोच्च स्थानी आहेत.